जेव्हा कधी लोक बदलतील तेव्हा तू माझी सुखद सावली होशील ना ,
माझ्या पाऊल खुणांनावर तू पाऊल ठेऊन चालशील ना ,
सुखात सगळे असतील दुःखात सोबत असशील ना ,
ते जे लांबून आपल्यावर हसत होते त्याचं तोंड शांत करायला मला साथ देशील ना ,
तुझं सगळं ऐकीन फक्त कधी मी stress मध्ये असल्यावर मला समजून घेशील ना ,
गाडी वैगरे सगळं ठीक आहे पण कधी माझ्यासोबत 2 पावलं चालशील ना ,
ते जे sweet relationships अस नाव देतात त्याला तू लग्नाच्या नात्यात बदळशील ना ,
मला नको हुंडा वैगरे पण लावलेल्या रोपाला चांगलं मोठं झाड करशील ना ,
Hotel ल जाऊ कधीतरी पण पैसे नसल्यावर थोडी adjustment करशील ना ,
मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे पण माझ्या आई-वडिलांचा पूर्ण विश्वास जिंकशील ना .
कधी मी जास्त रागात असल्यावर नाही बोलणं होणार एखादं वेळेस
पण मला हा msg दाखवशील ना ,
मी कधी busy असलो आणि तुला कधी कंटाळा आला घरात बसून तर चालना आज बाहेर जाऊया अस विचारशील ना ..🔥❤️
दुःख येतील सवसारच्या वाटेवर तेव्हा त्या अश्रूंना आंनद अश्रुमध्ये
बदलायचं काम तू करशील ना ..
आपलं सवसार सुखाचा व्हावा असा पूर्ण प्रयत्न मी करिन पण तु पण त्या सवसाराचा अर्धा वाटा उचशील ना ..
No comments:
Post a Comment