तुझ्या सोबत चालताना
तुझ्या सोबत सात फेरे घेताना जशी ती गाठ घट्ट राहते तशी तुझ्या माझ्यातील गाठ पण घट्ट राहील खूप जन्म ..
जशी तू माझी उष्टी हळद लावली आहेस तसच तू माझ्या अर्ध्या आयुष्याचा भाग हलका केला आहेस,
तुझ्या सोबत चालताना खूप कठीण प्रसंग येतील पण ते शब्द मी कधीच मागे नाही घेणार जे तुला लग्नाच्या वेळेस दिले होते ,
मला माहित आहे आई वडिलांना सोडून परक्या माणसांच्या घरी आपण एक दिवस सुद्धा नाही राहू शकत नाही, तुझं तर पूर्ण आयुष्य जाणार आहे ,
तरी मी पूर्ण प्रयत्न करीन तुला घरच्यांची आठवण नाही येणार ते त्या दिवसापासून ..
हा एवढं सोपं नसणार आहे माहीत आहे पण जबाबदारी आल्यावर बरोबर सगळं होत,आपण पण adjustment करायला लागतो त्याप्रमाणे ..
तुझ्या बाबांना सांग लग्नाचं जास्त tension नका घेऊ ,काही problem आलं पैश्याच तर आपण एकत्र मिळून खर्च करू .
अस होत की लग्नाच्या वेळेस कोणी ना कोणीतरी रागवत म्हणून सगळ्यांना सांभाळून घेईला लागेल ,कारण प्रश्न फक्त आपला नाही आहे तर आपल्या कुटुंबाचा सुद्धा आहे .
ते सगळं ठीक आहे फक्त तू नेहमी माझ्या सोबत रहा बाकी सगळं बघून घेऊन आपण ..❤️😊
लग्ना आधी तरी सगलेच खूप promise करतात .
आपल्या जोडीदाराला ..
पण तेच promise लग्ना नंतर का
अपुरे राहतात ते कळत नाही…
No comments:
Post a Comment